अकोला शहर में लगी धारा १४४ जमावबंदी व संचारबंदी- उपविभागीय दंडाधिकारी जी का आदेश 

हिन्दी अनुवाद

अकोला- अकोला शहर में लगी धारा १४४ जमावबंदी व संचारबंदी उपविभागीय दंड प्रतिपालक जी का आदेश

पुलिस पदाधिकारी अकोला द्वारा 17/11/2021 को दिये गये पत्र के अनुसार त्रिपुरा की घटना को लेकर तनावपूर्ण स्थिति को देखते हुए अमरावती शहर में कर्फ्यू लगा दिया गया है. इसी के तहत अकोला शहर में कानून-व्यवस्था बनाए रखने के लिए उपविभागीय दंडाधिकारी जी ने एक आदेश निकाला है जो इस प्रकार है.

अत: समस्त अकोला शहरमें कानून-व्यवस्था बनाये रखने तथा किसी भी प्रकार की अनियमितता को रोकने के क्रम में। 17/11/2021 दोपहर 12.00 बजे से दि. दंड प्रक्रिया संहिता 1973 की धारा 144 के अनुसार 19/11/2021 को सुबह 06.00 बजे तक पूरे अकोला शहर में कर्फ्यू और कर्फ्यू के संबंध में निम्नलिखित आदेश लागू किए जा रहे हैं।

ए) जमावबंदी के आदेश सुबह 06.00 बजे से शाम 07.00 बजे तक लागू किए जा रहे हैं। जमावबंदी के दौरान सार्वजनिक स्थानों पर चार या अधिक व्यक्तियों के एकत्रित होने पर प्रतिबंध रहेगा। साथ ही विधान परिषद चुनाव के मामले में भी नामांकन पत्र दाखिल करने से छूट दी जाएगी। ख) संचारबंदी के आदेश शाम 07.00 बजे से सुबह 06.00 बजे तक लागू किए जा रहे हैं। संचारबंदी के दौरान स्वास्थ्य सेवाएं जारी रहेंगी और आवश्यक कार्यों के लिए सरकारी कार्यालय चालू रहेंगे। इस आदेश का कड़ाई से पालन कर आवश्यक कानूनी कार्यवाही

मराठी आदेश ———-

अकोला शहर में लगी धारा १४४ जमावबंदी व संचारबंदी- उपविभागीय दंडाधिकारी जी का आदेश

ज्याअर्थी उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांनी दि १७/११/२०२१ रोजी दिलेल्या पत्रानुसार अमरावती शहरात त्रिपुरा घटने संदर्भात तणावपूर्ण परिस्थिती होऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याअनुषगांने अकोला शाहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदी आदेश ● लागू करण्यासंदर्भात सूचित केले आहे.

त्याअर्थी संपूर्ण अकोला शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दि. १७/११/२०२१ दुपारी १२.०० वाजता पासून ते दि. १९/११/२०२१ चे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत खालील प्रमाणे जमावबंदी व संचारबंदी बाबत आदेश लागू करण्यात येत आहेत.

A) सकाळी ०६.०० ते संध्याकाळी ०७.०० वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. सदर

जमावबंदीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी चार कींवा चारपेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावास प्रतीबंध राहील. तसेच विधानपरिषद निवडणुक संदर्भात नामनिर्देशन पत्र दाखल करणे याबाबत सुट राहील, B) संध्याकाळी ०७.०० ते सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरु राहतील व शासकीय कार्यालय अत्यावश्यक कामासाठी सुरु राहतील. सदर आदेशाचे काटेकारपणे पालन करुन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here